Sunday, November 24, 2019

मटा अग्रलेख: उष:काल होता होता ?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एक महिना उलटून गेला आहे. निकालानंतर सुरुवातीच्या काळात रंजक वाटत असलेला सत्तास्थापनेचा खेळ न दूरचित्रवाणीवरील न संपणाऱ्या मालिकेसारखा लांबत चालला आणि अखेरच्या टप्प्यात प्रमुख नायक किंवा खलनायक म्हणून अजित पवार यांची एंट्री झाल्यामुळे 'रात्रीस खेळ चाले' सुरू झाले.

from The Maharashtratimes https://ift.tt/33bEGw4

No comments:

Post a Comment