राज्यातील सत्ताखेळाचा मुंबई पोलिसांवर प्रचंड ताण पडत आहे. मुंबई हेच राजकीय घडामोडींचे केंद्र बनले असून, शहराच्या कानाकोपऱ्यातील हालचालींनुसार त्या-त्या ठिकाणी पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागत आहे. उद्या, मंगळवारी मुंबई हल्ल्याला ११ वर्षे पूर्ण होत असून, त्यासाठीच्या सतर्कतेची जबाबदारीही पोलिसांवर आहे. त्यापाठोपाठ ६ डिसेंबरला बाबरी मशिद पाडल्याचा दिवस व महापरिनिर्वाण दिनासाठीही पोलिसांना सज्ज राहावे लागणार आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2XII9Rw
No comments:
Post a Comment