बदलत्या हवामानामुळे आणि हवेत आलेल्या गारव्यामुळे मुंबईकरांना ताप, सर्दी, खोकल्याने हैराण केले असतानाच प्रचंड घसादुखी आणि आवाज बसल्यानेही मुंबईकर बेहाल झाले आहेत. हा त्रास संसर्गजन्य असल्यामुळे घसादुखी, घसा बसणे यासारख्या त्रासांकडे दुर्लक्ष करता कामा नये, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/34lBNKw
No comments:
Post a Comment