तमिळनाडूमधील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील एका कम्प्युटरवर सायबर हल्ला झाल्याचे भारतीय अणुऊर्जा महामंडळाने (एनपीसीआयएल) नुकतेच मान्य केले. मात्र, नक्की काय झाले याबाबत मात्र तर्कवितर्क लढवले जात आहेत. हल्ल्यामुळे प्रकल्पातील सिस्टीमवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे महामंडळाने म्हटले आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2WxiBXd
No comments:
Post a Comment