'अयोध्येतील राम मंदिर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, ३७० कलम रद्द करणे हे सांगून भाजपसोबत शिवसेनेने ५४ जागा मिळवल्या. निकाल लागल्यानंतर मतदारांचा विश्वासघात करून काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाशी हात मिळवणी करून शिवसेनेने आघाडीचे सरकार स्थापन केले.
from The Maharashtratimes https://ift.tt/2rHmwFs
No comments:
Post a Comment