बेकरीतून पाव घेतल्यानंतर त्याचे पैसे न दिल्याने कामगाराने हटकले. त्याचा राग मनात धरून चौघा मित्रांनी पुन्हा बेकरीमध्ये येऊन दादागिरी करत तलवार व चाकूने वार करून कामगारांना गंभीर जखमी केले... शीव-कोळीवाडामध्ये सात वर्षांपूर्वी घडलेली ही घटना.. या गुन्ह्याबद्दल त्या चौघा तरुणांना आता पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे..
from The Maharashtratimes https://ift.tt/2RoqPjL
No comments:
Post a Comment