Monday, December 2, 2019

देश हुकूमशाहीकडे जात आहे: नागनाथ कोत्तापल्ले

'लोकशाहीत भावना, विचार मांडण्याची मोकळीक असली पाहिजे, सर्वसामान्यांना धाडसाने बोलता आले पाहिजे, तरच लोकशाही यशस्वी होते. सध्याच्या काळात जनता बोलायला घाबरते, ही बाब लोकशाहीसाठी चिंताजनक आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2LfNECs

No comments:

Post a Comment