महाविकास आघाडीच्या सरकारचे लवकरच खातेवाटप होणार असून, याबाबतची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली असल्याचे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सरकारमधील ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी दिले. आपण रविवारी रात्री मुंबईत परत येत असून, आघाडीतील तीन पक्षांच्या नेत्यांशी अद्याप संपर्क होत नसल्यामुळे खातेवाटपाबाबत रविवार रात्रीपर्यंत निर्णय अपेक्षित नसल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
from The Maharashtratimes https://ift.tt/2Yv6ISp
No comments:
Post a Comment