राजधानी एक्स्प्रेसने मुंबई-दिल्ली प्रवास करणाऱ्यांना नवीन वर्षात अधिक जलद प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. पश्चिम रेल्वेने सर्व राजधानी एक्स्प्रेस गाड्या पुश-पुल तंत्रज्ञानावर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या तंत्रज्ञानाने धावत असलेल्या राजधानी एक्स्प्रेसची चाचणी यशस्वी झाल्याने हा निर्णय घेण्यात असून, यामुळे नव्या वर्षात 'मुंबई-दिल्ली' रेल्वे या प्रवासात एक तास वाचण्याची शक्यता आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2Yehexw
No comments:
Post a Comment