संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएमधून बाहेर पडलेल्या शिवसेनेच्या खासदारांनी सभागृहात नेमके कशाप्रकारे कामकाज करायला हवे, संसदेमध्ये सादर होणाऱ्या वेगवेगळ्या विधेयकांबाबत नेमकी काय भूमिका असायला हवी, याची व्यूहरचना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची रविवारी मातोश्रीवर बैठक बोलावली आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2Rqy2zU
No comments:
Post a Comment