Wednesday, August 29, 2018

मुंबईतील ४०% तरुण-तरुणी तणावग्रस्त; तेही विशीतले

स्वप्नांचं शहर अशी ओळख असलेल्या मुंबईतील ४० टक्के तरुणाई ही तणावग्रस्त असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. अवघ्या २० ते ३० या वयोगटातील ही तरुणाई तणावाखाली असून यातील अनेकांच्या पालकांना त्यांच्या मुलांच्या मानसिक स्थितीची साधी कल्पनाही नाही ही अत्यंत चिंताजनक बाबही यानिमित्तानं उघड झाली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2Pgozqr

No comments:

Post a Comment