जागतिक भूक निर्देशांकांत भारताची खालावलेली कामगिरी, पायाभूत क्षेत्रांमध्ये घटलेले उत्पादन आदी नकारात्मक बाबींच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच प्रसिद्ध झालेला 'कार्वी इंडिया वेल्थ २०१९'चा अहवाल भविष्यातील शुभवर्तमान घेऊन आला आहे. येत्या पाच वर्षांमध्ये भारतीयांच्या संपत्तीत दुप्पट वाढ होईल, असा अंदाज अहवालात वर्तविण्यात आला आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/32cRQZr
No comments:
Post a Comment