रामजन्मभूमी जमीन वादाचा निकाल येत्या पंधरा दिवसांत अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सर्व इमामांनी मुस्लिम बांधवांना राज्यघटना आणि न्याय यंत्रणा यांच्यावरील विश्वास कायम ठेवण्याचे आवाहन करावे, तसेच जातीय सलोखा कायम राखावा, असे आवाहन मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने केले आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/33bFphu
No comments:
Post a Comment