विधिमंडळाच्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप होऊ घातले असून उपमुख्यमंत्रिपदाची तसेच गृहमंत्रिपदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपविली जाणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून देण्यात आले आहेत.
from The Maharashtratimes https://ift.tt/38w5Stt
No comments:
Post a Comment