'देशाची धर्माच्या आधारावर फाळणी झाली नसती तर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणायची गरजच पडली नसती. फाळणीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी हे विधेयक आणावे लागले. देशापुढच्या समस्या साचत राहिल्या. हे विधेयक पन्नास वर्षांपूर्वी आणले असते तर परिस्थिती एवढी बिघडली नसती', असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी हे विधेयक राज्यसभेत मांडताना म्हणाले.
from The Maharashtratimes https://ift.tt/2t1IJP5
No comments:
Post a Comment