राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकरी, बेरोजगार आणि सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना खूष करण्यासाठी तसे निर्णय घेण्याचे ठरविले असून, लवकरच राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येते.
from The Maharashtratimes https://ift.tt/2LpMfZS
No comments:
Post a Comment