मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली मात्र आरेतील या परिसरात दिवसरात्र खणण्याचे काम सुरूच आहे. प्रजापूर पाडा येथे रॅम्प बनवण्याच्या कामाने दिवसा आणि रात्रीही वेग घेतला असून सातत्याने जमिनीच्या पोटात यंत्र शिरण्याचा आवाज येत असल्याचे स्थानिक सांगतात. या कामामुळे त्यांच्या घरांना हादरेही बसत आहेत. कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर कारशेडमध्ये जाण्यासाठी रॅम्पचे काम नेमके कशासाठी असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/33VoWxv
No comments:
Post a Comment