'सीमेपलीकडील शत्रूकडून देशाच्या अंतर्गत सुरक्षेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे धोरण असून, त्याबाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. बाह्यआक्रमण अणि छुप्या कारवायांचे आव्हान पेलण्यास आपल्या देशातील तपास यंत्रणा सक्षम आहेत,' असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
from The Maharashtratimes https://ift.tt/2s4GQkf
No comments:
Post a Comment