Sunday, November 3, 2019

शेतकऱ्यांना तोकडी मदत नको; राठोड यांचा घरचा आहेर

'अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र ही मदत अपुरी असून शासनाने किमान ५० हजार कोटींची तरतूद करायला हवी.

from The Maharashtratimes https://ift.tt/2PGKomr

No comments:

Post a Comment