गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिके पाण्यात गेली आहेत. तालुक्यातील संपूर्ण एक लाख हजार हेक्टरवरील मका, सोयाबीन, ज्वारी, कपाशी, मिरची, भाजीपाला पिकाला या पावसाने उद्धवस्त केले आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/33dN8vG
No comments:
Post a Comment