Saturday, November 2, 2019

टीम इंडियाचा आज लढा प्रदूषण अन् बांगलादेशशी

'बांगलादेश संघ आता आम्हाला नमवू शकतो. याला नमविणे असेच म्हणावे लागेल, याला धक्का म्हणता येणार नाही. कारण बांगलादेश संघ आता प्रगल्भ झाला आहे,' असे मत भारताचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले.

from The Maharashtratimes https://ift.tt/2WM2V2x

No comments:

Post a Comment