जिल्ह्यातील धरणे यंदा काठोकाठ भरल्याने पुढील वर्षभर जिल्हावासियांना पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही. परंतु शेतकऱ्यांसमोर अन्य अनेक समस्यांचा डोंगर उभा असून, यातूनच शेतकरी आत्महत्येच्या घटना वाढत आहेत. जिल्ह्यात गेल्या १० महिन्यांत ४४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळून जीवनयात्रा संपविली आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2ND4OdC
No comments:
Post a Comment