पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला निर्णायक कौल ही लोकांनी नव्या भारतासाठी दिलेली हाक आहे. नव्या भारतामध्ये देशात सर्वांसाठी प्रगती असेल, तसेच जागतिक प्रगतीचे इंजिन म्हणून देश स्वत:चे रूपांतर करेल, असेही राष्ट्रपतींनी म्हटले आहे.
from The Maharashtratimes http://bit.ly/2YWOc4s
No comments:
Post a Comment