अवकाळी पावसाचा भाज्यांना मोठा फटका बसला आहे. चांगला माल कमी असल्याने बहुतांश भाज्या किरकोळ बाजारात शंभरीपार गेल्या आहेत. तर कांदा सत्तरीत गेला आहे. आतापर्यंत २५ रुपये किलोदरम्यान असलेला बटाटाही ३५च्यावर पोहोचला आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2CcugkA
No comments:
Post a Comment