लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले असून अजून तीन टप्पे बाकी आहे. या चार टप्प्यांमध्ये निवडणूक आयोगाने तब्बल तीन हजार कोटींचा काळा पैसा जप्त केला आहे. मत मिळवण्यासाठी पैसे आणि दारुच्या वाटपाचे प्रमाण तसूभर ही कमी झाले नसून त्याच्यात वाढच झाली असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
from The Maharashtratimes http://bit.ly/2LgesVE
No comments:
Post a Comment