महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याच्या जनतेला 'महाराष्ट्र दिना'च्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र हा दिवस साजरा करताना दुष्काळ आणि बेरोजगारी या राज्याला ग्रासत असलेल्या दोन गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, असा इशारा त्यांनी महाराष्ट्रवासियांना दिला आहे.
from The Maharashtratimes http://bit.ly/2XXuzsp
No comments:
Post a Comment