Tuesday, May 14, 2019

'मोदींचं राजकारण संपुष्टात आलंय, संघानेही साथ सोडली'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तिगत टीका केल्यानंतर बसपा अध्यक्षा मायावती यांनी पुन्हा एकदा मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. या निवडणुकीत मोदींचं जहाज बुडत आहे. त्यांचं राजकारणही संपुष्टात आलंय. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही त्यांची आणि भाजपची साथ सोडलीय, असा दावा मायावती यांनी केला आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2Yx6bOR

No comments:

Post a Comment