देशात सर्वाधिक व्यग्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीच्या २२ मजली उंच हवाई नियंत्रण कक्षाच्या (एटीसी टॉवर) अग्निसुरक्षेसाठी एकावेळी केवळ एकच अग्निशमन कर्मचारी तैनात आहे. त्यामुळे टोलेजंग इमारतीची, पर्यायाने तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अग्निसुरक्षा व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या हजारो प्रवाशांची सुरक्षा भीषण धोक्यात आहे.
from The Maharashtratimes http://bit.ly/2JlhbeE
No comments:
Post a Comment