<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> मुंबईत रेल्वे रुळालगत पिकवल्या जाणाऱ्या भाजीपाल्याच्या लागवडीमध्ये कोणत्या प्रकारचे पाणी वापरतात? याची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. जर आरोग्यास हानिकारक असलेल्या पाण्यावर भाजीपाला पिकवला जात असेल तर संबंधित कंत्राटदाराचा परवाना तातडीने रद्द करण्याचे आदेशही हायकोर्टानं दिले आहेत.</p> <p style="text-align: justify;">अॅडव्हकेट जर्नादन
from home http://bit.ly/2V8bcjE
No comments:
Post a Comment