बातमी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी केलेल्या एका धक्कादायक दाव्याची.. जर बारामती भाजपनं जिंकली तर <br />लोकांचा निवडणुकांवरचा विश्वास उडेल., असं खळबळजनक विधान शरद पवार यांनी केलं आहे. माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला. ईव्हीएम यंत्रणेवर शंका उपस्थित करत पवारांनी हे विधान केलंय. त्यामुळे शरद पवारांच्या शंकेत काही तथ्य
from home http://bit.ly/2GQNyy7
No comments:
Post a Comment