Tuesday, May 14, 2019

मोदींना नीच बोलणं योग्य; मणिशंकर पुन्हा वादात

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी गेल्या वर्षी 'मोदी नीच आणि असभ्य माणूस' असं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावेळी आपण केलेले वक्तव्य योग्यच होतं, असं त्यांनी एका लेखाद्वारे स्पष्ट केलं आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2vXUG6Q

No comments:

Post a Comment