Monday, May 13, 2019

तारापूर एमआयडीसीत वायूगळतीमुळे तीन कामगारांचा मृत्यू, उपचारासाठी गेलेल्या डॉक्टरलाही वायुची बाधा

<strong>पालघर</strong> : पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील (एमआयडीसी) स्क्वायर केमिकल या कंपनीत वायुगळती होऊन तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. कारखाना व्यवस्थापक प्रभाकर खडसे (वय 59), रघुनाथ गोराई (वय 50), दत्तात्रेय घुले (वय 25) अशी या तिनही कामगारांची नावे आहेत. तिघांचेही मृतदेह बोईसर येथील तूंगा रुग्णालयात दाखल केल्यानंतर तपासणीसाठी गेलेल्या

from home http://bit.ly/2Q0pKvK

No comments:

Post a Comment