Tuesday, May 28, 2019

'आजपासून संघर्षाचा नवा अध्याय सुरु', कवितेच्या माध्यमातून राजू शेट्टींनी व्यक्त केल्या भावना

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> लोकसभा निवडणुकीत शेतकरी नेते म्हणून ओळख असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभव झाला. शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींचा पराभव केला. मात्र पराभवानंतर खचून न जाता संघर्ष करणार असल्याचं राजू शेट्टींचं ठरलं आहे. आपल्या भावना राजू शेट्टींना कवितेच्या माध्यमातून सोशल मीडियावर

from home http://bit.ly/2WmTDw3

No comments:

Post a Comment