लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेत्यांची जीभ वारंवार घसरताना दिसत आहे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचाही समावेश झाला आहे. \"लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 40 पेक्षा कमी जागा मिळण्याचा पंतप्रधान मोदींचा अंदाज चुकला तर ते दिल्लीच्या विजय चौकात फाशी घेणार का?\" असा सवाल खर्गे यांनी विचारला. कर्नाटकातील चिंचोळी विधानसभा
from home http://bit.ly/2vWNs2J
No comments:
Post a Comment