Friday, September 28, 2018

नक्षली कनेक्शन: 'अटक राजकीय हेतूने नाही'

नक्षली कनेक्शन आणि कोरेगाव-भीमा हिंसा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाचही मानवाधिकार कार्यकर्त्यांना कोणत्याही राजकीय हेतूने अटक करण्यात आलेली नाही, असं सांगतानाच या पाचही जणांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची गरज नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केलं. तसेच या पाचही जणांना कोठडी सुनावण्याची पोलिसांची मागणीही फेटाळून लावण्यात आली असून त्यांच्या स्थानबद्धतेत ४ आठवड्यांनी वाढ करण्यात आली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2xXgJuP

No comments:

Post a Comment