Sunday, September 30, 2018

पाकिस्तानला रोखा, अन्यथा दहशतवादाच्या आगीत जग खाक होईल : स्वराज

<strong>न्यूयॉर्क </strong><strong>: </strong>पाकिस्तानाच्या दहशतवादी कुरापती रोखल्या नाहीत, तर संपूर्ण जग दहशतावादाच्या आगीत जळून खाक होईल, असे म्हणत भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेतून पाकिस्तानचा बुरखा फाडला. संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यासपीठावरुन सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानच्या कुरापती जगासमोर मांडल्या. दहशतवाद पसरवण्यात पाकिस्तान तरबेज आहे, असे सुषमा स्वराज म्हणाल्या.

from home https://ift.tt/2NTdIqb

No comments:

Post a Comment