Sunday, September 30, 2018

भारताकडून शांततेपेक्षा राजकारणाला महत्त्व: पाक

पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताना भारतावर अनेक आरोप केले आहेत. भारताने शांततेऐवजी राजकारणाला अधिक महत्त्व दिलं त्यामुळे चर्चा रखडल्याचा आरोप पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मेहमूद कुरेशी यांनी केला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत शनिवारी पाकिस्तानने आपली बाजू मांडली.

from The Maharashtratimes https://ift.tt/2xJCwa4

No comments:

Post a Comment