देशात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. सोशल मीडियावरही युद्धासंबंधीच चर्चा सुरू आहे. पण मुळात युद्ध हे इतके सोपे नसते. युद्ध ही क्लिष्ट प्रक्रिया आहे. त्यामध्ये अनेक घटकांचा संबंध असतो, असे मत सेनेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. याबाबत निवृत्त सेनाधिकाऱ्यांच्या भावना 'मटा'ने जाणून घेतल्या.
from The Maharashtratimes https://ift.tt/2VstojM
No comments:
Post a Comment