बिहार आणि पश्चिम बंगालसह पूर्वोत्तर भारताला आज भूकंपाचे जोरदार झटके जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ५.५ एवढी होती. भूकंपाचे धक्के जाणवताच भिंती हालू लागल्याने लोक जीव मुठीत घेऊन घराबाहेर पळाले. भूकंपामुळे कोणतीही जीवीत वा वित्त हानी झाली नसल्याचं वृत्त आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2CNaG1K
No comments:
Post a Comment