Wednesday, September 12, 2018

भूकंपाच्या धक्क्याने पश्चिम बंगाल, बिहार, आसाम हादरले

बिहार आणि पश्चिम बंगालसह पूर्वोत्तर भारताला आज भूकंपाचे जोरदार झटके जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ५.५ एवढी होती. भूकंपाचे धक्के जाणवताच भिंती हालू लागल्याने लोक जीव मुठीत घेऊन घराबाहेर पळाले. भूकंपामुळे कोणतीही जीवीत वा वित्त हानी झाली नसल्याचं वृत्त आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2CNaG1K

No comments:

Post a Comment