'अनेक कंपन्यांमध्ये कंत्राटी कामगारांना नोकरीची चिंता आहे. दहा वर्षांत राज्यात तरुणांना रोजगार उपलब्ध नव्हता. राज्य सरकारनेही रोजगार उपलब्ध करून दिला नाही. मात्र, फक्त परिवहन विभागाने ३६ हजार जणांना रोजगार दिला,' असा घरचा आहेर बुधवारी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राज्य सरकारला दिला.
from The Maharashtratimes https://ift.tt/2LalKH6
No comments:
Post a Comment