आर्थिक संकटात सापडलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील 'एअर इंडिया'च्या मालकीतून पूर्णपणे बाहेर पडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 'विमान कंपनी चालविणे हा सरकारचा व्यवसाय असू नये. सरकारने 'एअर इंडिया'मधून पूर्णपणे बाहेर पडणे योग्य आहे,' असे वक्तव्य नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केले आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2NKStFF
No comments:
Post a Comment