'१५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात विकासकामे ठप्प होती, लोकप्रतिनिधी म्हणून मागणी करूनही गेंड्याच्या कातडीचे हे आघाडी सरकार ऐकत नव्हते,' असा आरोप करत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता कोणीच राहण्यास आता तयार नाही, असा टोला लगावला. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी 'राष्ट्रवादी काँग्रेसमुक्त महाराष्ट्र'चा नारा दिला.
from The Maharashtratimes https://ift.tt/2UaYLQi
No comments:
Post a Comment