गणेशोत्सवासाठी कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी परिवहन विभागांकडून पास घेणे आवश्यक असल्याचे सिधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी सांगितले.
from The Maharashtratimes https://ift.tt/2MFmRl8
No comments:
Post a Comment