काश्मीरमधील ३७० कलम हटविल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सातत्याने भारताबरोबर युद्ध करण्याची भाषा करत असताना परराष्ट्रमंत्री शाह महमंद कुरेशी यांनी मात्र काश्मीर प्रश्नावर युद्ध हा पर्याय नसल्याचे सांगितले असून, भारताशी द्विपक्षीय चर्चा करण्याची तयारी दाखविली आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2NKNuoC
No comments:
Post a Comment