गिरणी कामगारांना म्हाडाकडून दिल्या जाणाऱ्या घरांच्या विक्रीसाठी किमान १० वर्षांची अट शिथील करून पाच वर्षांवर आणली आहे. म्हाडा प्राधिकरणाच्या रत्नागिरी येथे झालेल्या बैठकीत मंगळवारी निर्णय घेण्यात आला. गिरणी कामगारांना घरांच्या विक्री १० ऐवजी पाच वर्षांनंतर करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्याची दखल घेत प्राधिकरणाने निर्णय जाहीर केला.
from The Maharashtratimes https://ift.tt/2LceOsR
No comments:
Post a Comment