गणरायाच्या आगमनाची तयारी पूर्ण झाल्यानंतर शहरातील चाकरमान्यांनी कोकणकडे धाव घेतली. शनिवारी मुंबई, ठाणे, पालघर एसटी आगारातून १८५४ एसटी बस कोकणासाठी रवाना करण्यात आल्या. तसेच शेकडो नियमित आणि विशेष मेल-एक्स्प्रेस आणि हजारो खासगी बस कोकणासाठी मार्गस्थ झाल्या.
from The Maharashtratimes https://ift.tt/32sI1Hl
No comments:
Post a Comment