अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरबाधित शेतकऱ्यांनी घेतलेले सर्व पिकांसाठीचे बँक कर्ज माफ होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिली. २०१८-१९ आणि २०१९-२० या दोन वर्षांसाठी ही कर्जमाफी असेल.
from The Maharashtratimes https://ift.tt/2U6gCrq
No comments:
Post a Comment