Tuesday, August 27, 2019

पूरग्रस्त शेतकऱ्यांची २ वर्षांची पीककर्जे माफ

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरबाधित शेतकऱ्यांनी घेतलेले सर्व पिकांसाठीचे बँक कर्ज माफ होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिली. २०१८-१९ आणि २०१९-२० या दोन वर्षांसाठी ही कर्जमाफी असेल.

from The Maharashtratimes https://ift.tt/2U6gCrq

No comments:

Post a Comment