भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा देणारे ३७०वे कलम रद्द केल्यापासून पाकिस्तानच्या नेत्यांमधील अस्वस्थता कायम असून, दोन्ही देशांमध्ये सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये मोठे युद्ध होईल, असा जावईशोध पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांना लावला आहे. दरम्यान, पाकिस्तानने कराचीकडे येणारे तीन हवाई मार्ग चार दिवसांसाठी बंद केले आहेत.
from The Maharashtratimes https://ift.tt/2Zn8wR7
No comments:
Post a Comment