Monday, August 26, 2019

इंजिनीअरिंग प्रवेशाला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई प्रथम वर्ष पदवी व्यावसायिक, इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. याचा फायदा बारावी पुरवणी परीक्षेत उतीर्ण झालेल्या तसेच पुरामुळे प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्र तसेच कोकणात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या अडचणी आल्या.

from The Maharashtratimes https://ift.tt/2L5U3za

No comments:

Post a Comment