भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात जमैकामध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघानं पहिल्या दिवसअखेर ५ बाद २६४ धावा केल्या. विराट कोहली आणि मयांक अग्रवालनं अर्धशतकी खेळी केली. हनुमा विहारी ४२ धावा आणि रिषभ पंत २७ धावांवर खेळत आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/30MUyot
No comments:
Post a Comment